भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्‌दिष्टांमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे, आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे, व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे, यांचा समावेश होतो.