त्यामुळेच जंगलांचे रक्षण आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे, हे जनमानसावर बिंबवण्याचे काम कालच्या पर्यावरणदिनी करण्यात आले. जंगलांमुुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होतेच; परंतु पाणी जमिनीत मुरण्यासाठी, जमिनीची धूप रोखण्यासाठी, जैविक बहुविधता अधिकाधिक संपन्न करण्यासाठीही जंगलेच उपयोगी पडतात