जिल्हा परिषद ही मुळात पंचायती राज व्यवस्थेतील निवडणुकीच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली स्थानिक संस्था आहे .