आपण आधी म्हटल्याप्रमाणे, पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी इर्विन स्टेडियमवर राष्ट्रध्वज फडकावला होता. यावेळी त्यांना 30 तोफांची सलामी देण्यात आली.