स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानची 85% लोकसंख्या निरक्षर होती . बलुचिस्तानसारख्या अविकसित प्रदेशात साक्षरता दर खूपच कमी होता आणि साक्षरतेच्या दरात ग्रामीण महिलांचा वाटा जवळपास शून्य होता.