छोटा जग व रिकामे ग्लास देणे योग्य आहे. या बाबी कटाक्षाने सर्वांनी पाळाव्यात व पाण्याचा काटकसरीने वापर करावा. भविष्यातील येणारी आपत्ती जल संकट असेल यासाठी आजच आम्ही जागृकपणे पाणी वापरात काटकसर करून पाणी वापरात दक्ष राहिल्यास भविष्यात आम्हाला पाण्याची चणचण भासणार नाही एवढे निश्चित.