याला मुख्य कारण म्हणजे सतत वाढणारी लोकसंख्या, त्यांना लागणारा वाढता अन्न पुरवठा व वाढते औद्योगीकरण. या सर्वांसाठी पाणी लागते. जगातील पाणीसाठ्यापैकी फक्त ४ टक्केच पाणी भारताकडे आहे व जगाच्या लोकसंखेच्या १८ टक्के लोकसंख्या भारताची आहे. थोडक्यात काय, तर पाण्याचे संकट खरोखरच खूप गंभीर आहे.