याचे फायदे म्हणजे खर्च कमी होऊन आणि वितरक सहकार्य सहीत कार्य होऊ लागले आहे. यामुळे पुरवठा साखळीमधील गुंतागुंत जरी वाढली असली तरी खर्च मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.