हिरवळ कमी होण्यास पर्यावरण प्रदूषण, वृक्षतोड आणि जंगलतोड कारणीभूत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे पर्जन्यमान कमी होऊन दुष्काळ पडतो.