पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते इयत्ता पाचवी?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीवर पाणी निर्माण झाले नसते तर जीवसृष्टीच निर्माण झाली नसती. जीवसृष्टी नसती तर माणूस नावाचा प्राणी या ग्रहावर अवतरला नसता. माणूसच नसता तर ही मानवनिर्मित संस्कृती, समांतर विश्वच जणू निर्माण झाले नसते.