यंदा देश ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली या दिवशी लागू झालेल्या भारतीय संविधानाच्या स्मरणार्थ दरवर्षी अभिमानाचा दिवस, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो