डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्ष पदी निवड झाली. 24 जानेवारी 1950 रोजी राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि उपराष्ट्रपती हरेंद्र कुमार मुखर्जी होते.