वाढत्या वायू प्रदूषणाचा परिणाम तुम्हाला वाटतो त्यापेक्षा जास्त घातक आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास 2030 पर्यंत हवा इतकी विषारी होईल की सहज श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन किटचा वापर करावा लागेल .