अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा, शिक्षण, मनोरंजन इत्यादींसह कोणत्याही आजारांपासून सुरक्षितता मिळणे, मुलांचे हक्क व मूलभूत गरजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार मुलांच्या गरजांची पूर्ती होणे, हा त्यांचा मूलभूत हक्क आहे