कालावधीत १३ खासगी बँकांचे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. १९९१ ते २०१५ या कालावाधीत २२ बँकांचे विलीनीकरण झाले. दुर्बल बँकांना वाचविण्यासाठी तसेच बँकांची वाढ व्हावी, हा या विलीनीकरणामागचा हेतू होता.