१९९१ पासून भारतात बचत गट सुरु होऊ लागले. बचत गटाचे सभासद केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला व पुरुष असेही असू शकतात. बचत गटांची संख्या कमीत कमीत १० किंवा जास्तीत जास्त २० ही बचत गट सभासदांची संख्येची मर्यादा आहे.