1957 मध्ये बलवंत राय मेहता समिती नेमण्यात आली. बळवंत राय मेहता हे या समितीचे अध्यक्ष होते. बलवंत राय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज रचना स्थापन करण्याची शिफारस केली.