ग्रामसभेत ज्या समस्यांवर चर्चा केली जाते ते पुढीलप्रमाणे: (i) गावातील रस्ते व पाणवठे बांधणे व त्यांची देखभाल करणे, त्यावर कल्व्हर्ट बांधणे व वृक्षारोपण करणे, सार्वजनिक विहिरी, टाक्या व खड्डे यांची दुरुस्ती व देखभाल करणे.