१९८३ साली ब्राझीलमध्ये ७४. ६ % लोक साक्षर होते आणि साक्षरता वाढत जाऊन २०३६ ती ९२.६% एवढी झाली आहे. २. भारताची साक्षरता 35(3 साली फक्त ४०.८% होती पण २०३६ मध्ये साक्षरता वाढून ७२.२% एवढी झाली आहे.