२० ऑगस्ट १८२८ रोजी कलकत्ता येथे राजा राम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी तत्कालीन प्रचलित चालीरीतींमध्ये (विशेषतः कुलीन प्रथा) सुधारणा म्हणून ब्राम्हो समाज सुरू केला आणि १९ व्या शतकातील बंगालच्या प्रबोधनाची सुरुवात सर्व धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी केली.