ब्रिटीश वसाहतीच्या नेत्याला काय म्हणतात?
राजेशाही सनद मुकुटाच्या नेतृत्वाखाली प्रशासित केली गेली परंतु अप्रत्यक्ष मार्गाने झाली. त्या वसाहतीवर अनेकदा शाही गव्हर्नरचे राज्य होते ज्यात कौन्सिल होते. राजाशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाचा थेट परिणाम म्हणून एखाद्या व्यक्तीला मालकीची सनद दिली गेली.

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.

ब्रिटिश साम्राज्य हे युनायटेड किंग्डमशासित मांडलिक देश, वसाहती, संरक्षित देश व अन्य प्रशासित प्रदेशांपासून बनलेले साम्राज्य होते. इ.स.च्या १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला. परमोत्कर्षाच्या काळात ब्रिटिश साम्राज्य इतिहासातील सर्वांत विशाल साम्राज्य होते व शतकभराहून अधिक काळ प्रभावशाली महासत्ता होते. इ.स. १९२२ साली जगातील ४५.८ कोटी, म्हणजे तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या ब्रिटिश साम्राज्याच्या अमलाखाली राहत होती[१] व ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार ३,३६,७०,००० वर्ग कि.मी., म्हणजे पृथ्वीवरील जमिनीच्या एक चतुर्थांश क्षेत्रफळावर[२] फैलावला होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 1599 मद्धे लंडनच्या काही साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 'इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ' या नावाने एक व्यापारी कंपनी स्थापन केली .