रेल्वे सुरू झाल्यामुळे ब्रिटीश उत्पादनांची पोहोच देशाच्या कानाकोपऱ्यात वाढली . या सर्व कारणांमुळे भारतातील वस्त्रोद्योग आणि हस्तकला उद्योगांची पडझड झाली.