इंग्लंडला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताने २०२१ च्या शेवटच्या तीन महिन्यांत जगातील पाचव्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा मान मिळवला आहे.