भारत आणि पाकिस्तानची फाळणी का झाली?
✅ Updated recently
ऑल इंडिया मुस्लीम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांनी स्वातंत्र्याचा भाग म्हणून फाळणीची मागणी केली. डॉ. प्राईस सांगतात, "अखंड भारत कसा असेल, त्याचा कारभार कसा चालेल, याविषयीचा करार करण्यासाठी बराच काळ लागला असता. अशावेळी फाळणी हा जलद आणि सोपा पर्याय दिसत होता."