भारत आणि पाकिस्तानमध्ये किती युद्धे झाली आणि कोण जिंकले?
✅ Updated recently
डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली.