ब्रिटनने भारतावर 200 वर्षे राज्य केले. या दरम्यान ब्रिटीश राजवटीच्या क्रूर चेहऱ्याशी संबंधित अनेक कथा आजही इतिहासाच्या पानात नोंदवल्या गेल्या आहेत. ब्रिटिश वसाहतवादाची काही शब्दांत व्याख्या करता आली तर ती हिंसा, वर्णभेद आणि आर्थिक शोषण आहे.