भारत सरकारने आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे?
✅ Updated recently
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.