भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (युएनपीएफ) अहवालानुसार चीनला मागे टाकून भारत 142.86 कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.