भारताची मुख्य भूमी, 8 अंश आणि 4 मिनिटे उत्तर आणि 37 अंश आणि 6 मिनिटे उत्तर अक्षांश दरम्यान पसरलेली आहे . भारताच्या मुख्य भूभागाचा दक्षिणेकडील टोकापासून उत्तरेकडील टोकापर्यंतचा हा विस्तार आहे.