भारताच्या स्वातंत्र्यानंतर बॉम्बे स्टेटचे तीन मुख्यमंत्री होते: बाळासाहेब गंगाधर खेर हे मुंबईचे पहिले मुख्यमंत्री होते (1946-1952) मोरारजी देसाई (1952-1956) यशवंतराव चव्हाण (1956-1960)