भारताची भूभाग सीमा 15106.7 किमी आहे. भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी 7516.6 किमी आहे. भारताची सीमा अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, भूतान, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या सात देशांशी सलग्न आहे