उत्तर: भारताचा इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि भूगोल हे भारतीय परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला.