भारताच्या राज्यघटनेने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला?
✅ Updated recently
स्वतंत्र भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून अमलात आली. त्या दिवशी भारताने लोकशाही प्रजासत्ताक शासनपद्धतीचा स्वीकार करून एका नव्या युगात प्रवेश केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र मिळाले.