राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे पितामह म्हणून संबोधले गेले. इसवी सन १८१५ मध्ये स्वप्रयत्नाने त्यांनी अँग्लो हिंदू शाळेची स्थापना केली. त्यांनी स्वतः इसवी सन १८०० मध्ये चिनसुराह व भवानीयूद येथे सन १८४८ मध्ये दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थापना केली.