पूर्व आणि आग्नेय आशिया आणि भारत यांच्याबरोबरील व्यापाराच्या शक्यतेसाठी 31 डिसेंबर, 1600 या दिवशी राणीच्या संमत्तीने भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली गेली.