भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे- लोकसंख्येचा शेतीवरील अतिरिक्त भार, शेतीचा लहान आकार मान्सूनचा जुगार ,सिंचन सोयींची कमतरता, अपर्याप्त पतपुरवठा, उत्पादनाचे तंत्र, जमिनीची सुपीकता महागडी शेती आदाने, शेतीकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोन, सदोष विपणन व्यवस्था ,शेती संशोधनाकडे दुर्लक्ष ,शेतमालाला रास्त भाव नाही , ..