1965 साली हरित क्रांतीची सुरुवात हाली. आणि 3 री पंचवार्षिक आराखडा 1961-66 या कालावधीतील होता. अन्न व शेती मंत्री सी. सुब्रमण्यम यांच्या आधिपत्याखाली हरित क्रांतीची सुरुवात झाली.