भारतात कोणत्या वर्षी साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक होते?
✅ Updated recently
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधून २००१–२०११ दरम्यान साक्षरतेच्या प्रसारात सरासरी ६५% पुरुष साक्षर असून महिलांचे प्रमाण कमी आहे. राज्यांमध्ये केरळ राज्यात सर्वाधिक म्हणजे ९६·६५% साक्षर लोकसंख्या असून बिहारमध्ये सर्वांत कमी म्हणजे ५६·५३% होती (२०११).