खाजगीकरण ही राष्ट्रीयकरणाच्या विरुद्ध संकल्पना आहे. 1991 नंतर भारतीय अर्थ व्यवस्थेने खाजगीकरणाला सुरुवात केली. सार्वजनिक उद्योगांचे हस्तांतरण खाजगी क्षेत्राकडे करण्यावर भर दिला. शासनाने खाजगी करण्यासाठी निर्गुंतवणूक करण्याचा मार्ग अवलंबला आहे.