1872 मध्ये सर्वप्रथम ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांनी भारतामध्ये जनगणना सुरू केली होती. त्यानंतर, 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना सुरू झाली.