लोकशाही समाजात कायद्याच्या चौकटी ला महत्त्वाचे स्थान असते आणि न्यायमंडळ त्याला बळकटी देते भारतीय संघराज्य आहे दुहेरी शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे आणि न्यायव्यवस्था मात्र एकात्मक स्वरूपाची आहे. न्यायमंडळ एकमार्गी उतरण स्वरूपात भारतामध्ये कार्यरत आहे