येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा 'पावसाळा' नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला 'नैर्ऋत्य मॉन्सून' म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा पाऊस भारतात प्रवेश करतो ते वारे हिंदी महासागर व अरबी समुद्र यांवरून येतात.