भारताच्या बचत गटाचे स्वरूपही असेच आहे. पूर्वी काही सामाजिक व आर्थिक संस्थांच्या माध्यमातून बचत गट किंवा कर्ज सेटलमेंट गट चालवले जात होते. 1891-92 मध्ये नाबार्डने मोठ्या प्रमाणावर बचत गट सुरू केले