इंग्रज 1599 मधे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. इंग्लंडची राणी एलिझाबेथने या कंपनीला 31 डिसेंबर 1600 मध्ये सनद देऊन पुढील 15 वर्षांसाठी भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा एकाधिकार दिला. इंग्रजांची भारतातील पहिली वखार 1611 मधे मसलीपट्टणम येथे स्थापन झाली होती.
भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently