विविध उपयोगांसाठी ताज्या पाण्याची वाढती मागणी, पावसाची अनिश्चितता, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि शहरीकरण इत्यादींमुळे देशाच्या काही भागांमध्ये भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे