भारताला ” कृषिप्रधान” देश म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी चे भारतातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळते. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान असल्याने त्या त्या हवामानाला पूरक ठरणारी पिके घेतली जातात.