वन कायद्यामुळे देशभरातील ग्रामस्थांच्या त्रासात वाढ झाली. वन कायद्याचा गावकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाला: घरे बनवण्यासाठी लाकूड तोडणे, त्यांची गुरे चरणे, फळे आणि मुळे गोळा करणे, शिकार करणे आणि मासेमारी करणे या पद्धती बेकायदेशीर ठरल्या .