भारतातील शेतीची सुरुवात सिंधू संस्कृतीपासून झाली. सिंधू खोऱ्यात तांदूळ आणि कापूस ही दोन पिके घेतली जात असल्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात आढळतो