कृषी , त्याच्या संलग्न क्षेत्रांसह, भारतातील उपजीविकेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. हे देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करते आणि विविध प्रकारच्या औद्योगिक कच्च्या मालाचे उत्पादन करते