भारतातील एकमेव जिल्हा कोणता आहे ज्याच्या सीमा चार राज्यांना लागून आहेत?
✅ Updated recently
सोनभद्र हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जो मध्य प्रदेश, छत्तीसगड झारखंड आणि बिहार या चार राज्यांना लागून आहे .